हजारो वर्षांपासून आपण पाहत आलेलो आहोत; सिद्धार्थ गौतमाचा रोहिणी नदीचा संघर्ष असो वा महात्मा फुले यांचा शूद्रांना पाणी पिण्यासाठी स्वतंत्र विहीर खुली करण्याचा असो वा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महाड चवदार तळे सत्याग्रह असो. समान पाणी वाटपाचा हा संघर्ष हजारो वर्षांपासून चालूच आहे. हजारो वर्षांपासून जातीच्या, धर्माच्या, उच्च-नीच्चतेच्या भेद-भेदाच्या, विषमतेच्या विचारधारेमुळे माणसानेच माणसाला पाण्यापासून वंचित ठेवले […]
पाणी हे आपल्या रोज मरणाच्या जीवनात अत्यंत गरजेचे असते. पाण्याचे रंग बदलतात हे वाचून आपणांस आर्श्चय वाटले असेल ना ? हो पाण्याचे रंग बदलतात! पाणी किती महत्वाचे आहे, हे आपल्याला संतांनी, महामानवांनी पाण्याचे महत्व सांगितले आहे. संत कबीर, संत रहीम , तुकाराम महाराज यांनी पाणी प्रत्येकाला मिळाले पाहिजे असे सांगितलं आहे. संत गाडगे महाराजांनी तहानलेल्या […]
वैदिक संस्कृतीमध्ये आर्यांनी पंचमहाभूतांना देव मानले. पृथ्वी, पाणी, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते. त्यात आपल्या जीवनात असलेले पाण्याचे महत्त्व. अन्न, वस्त्र, निवारा, या मुलभूत गरजा मध्ये पाणी आहेच. पाण्यावर सजीव सृष्टी अवलंबुन आहे. पाण्या शिवाय कोणताही सजीव प्राणी जगू शकत नाही. अन्नाशिवाय माणूस एक दोन दिवस जगू शकेल पण पाण्याशिवाय एक क्षणही राहू शकणार नाही. […]
टॅंकर अजूनही पोहोचला नव्हता. शेजारच्या गावातल्या सुकत आलेल्या विहिरीतून मोजकीच भांडी भरायची परवानगी मिळाली खरी, पण जास्तीच्या पाण्यासाठी सगळच कुटुंब वणवण फिरत होतं. सरकारी कचेरीत खूप विनंती केल्या नंतर एक टॅंकर उपलब्ध झाला होता. घरात पाहुणे मंडळींची रैलचैल, लेकीच ‘राणी’चं लग्न, आणि भीषण दुष्काळाने वेढलेलं गाव. “मा वं!…. मले हाळद लागली का नई… तं मंग […]
साथी, आपल्या मूलभूत गरजा तुम्हाला माहीत असतील अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आणि आरोग्य. आपल्याला दैनंदिन जीवनात या मूलभूत गरजांची आवश्यकता असते. त्यामध्येच पाणी हे खूप महत्त्वाचं आहे. जगण्यासाठी पाणी सर्वात महत्वाचे ठरते. माकडापासून माणूस होईपर्यंत आपले निसर्ग खूप छान आणि सुंदर होत. सगळं काही विनामुल्य होते. स्वच्छ होते. जसजसा माणसाचा मेंदू विकसित होत […]
It is a problem of water, Day by day it’s becoming shorter. For what purpose we fight , we discriminate, If there is no use of that water which is unlimited. There is scarcity of water but people makes it scantity by saying it’s pure If you mean it are you sure ? There are […]
The water rights struggle in Mumbai is an iconic struggle that underscores the resilience of Mumbai’s public in the face of intense hardships to access something as basic as everyday water access. The event on Feb 16, 2021 was organized to celebrate eleven years of struggle for municipal water supply in Mumbai. It included songs, […]
पाण्याच्या प्रेमाची कल्पना करता मनी येते स्वसमर्पणाचे उधान हाडीमासी गुंतलेला देह तो रक्षिण्या स्वतः च्याच चामडी चे परिधान. पावसाचे पाणी आकाशात पिऊन, स्वतःची तहान भागवणारा पक्षी एकमेव चातक मनुजा आपण जर असे करू लागलो तर ते होईल जीवा जीवा घातक. चराचराचा क्रम अव्याहत एकापासून हा जन्म तुझा पाण्याने जगवत आणले पूर्वजांपासून आम्हां वंशजा. पाण्याला लागत […]
“मुंबई शहर” प्रत्येक तरुणांच्या स्वप्नातील नगरी. देशाच्या अनेक राज्यातील ग्रामीण भागातील लोक, तरुण मंडळी ही रोजगाराच्या शोधात, शिक्षणाच्या शोधात व उत्तम जीवनशैली लाभेल या आशेनं आपली पावलं मुंबई शहराकडे वळवतात. मात्र इथे आल्यावर त्यांना स्वतःच हक्काचं घर मिळणं कठीण असते. त्यांना भाड्याने एखाद्या झोपडी मध्ये किंवा फुटपाथ वर, रेल्वे च्या ठिकाणी, व जंगल जमिनीवर आपलं वास्तव्य करावं […]
पानी हम सबके जीवन का एक अभिन्न अंग है, और इसके बिना जीने की कल्पना भी नहीं की जा सकती! पानी का न कोई रंग होता है और नहीं कोई स्वरुप, ये हम सभी को प्रकृति के द्वारा एक विरासत के रूप में मिला है! आज देश को आज़ाद हुए 70 साल हो […]
निळ्या निळ्या घुंगुरांनी खळाळले रान; ओथंबल्या आभाळाचे ओलावले भान. काळ्या काळ्या कपारीत कल्लोळ दुधाचा; एकाएकी कोसळला पाऊस मधाचा!! या ओळी वाचल्या ना की मला एखादा कवितेने सजलेला नवा ऋतू सुरू होतोय की काय असंच वाटतं.. तसं बघायला गेलं तर मानवी संस्कृतीचा आणि ऋतूमानाचा खूप जवळचा संबंध आहे. पाऊसमान चांगलं असलं की संस्कृती भरभराटीला येते आणि […]
पाणी हे जीवन आहे, या वाक्यावरून पाण्याचं या सृष्टीवर काय महत्व आहे ते आपण बघत आलेलो आहोत. कारण पृथ्वी वरील सर्व सजीवांचे जीवन पाण्यावरच अवलंबून आहे.पृथ्वी वरील सर्व जीवांना जिवंत राहण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण सर्व काळ योग्य व पुरसे ठेवावे लागते. शरीरातील पाण्याचे प्रमाण १० टक्कयाहून कमी झाले तर कोणताच सजीव जिवंत राहू शकत नाही. […]
पाणी मिळणे हा प्रत्येकाचा मुलभुत अधिकार आहे. 21 व्या शतकात सरकार सांगतय पाणी हा मुलभुत अधिकार आहे. संविधान सांगतय पाणी हा आमचा अधिकार आहे. महानगरपालिका सांगते सर्वाना पाणी मिळाल पाहिजे. ह्या मुंबई सारख्या सुंदर नगरीत आजही पाण्यासाठी वणवण फिरावं लागतयं. कित्येक भाषणात व पुस्तकात पाणी हे जीवन ऐकताना व बोलताना किती चांगल वाटत. आम्ही वन विभागाच्या जमिनीवर […]
गावाच्या जातीनं घरं सोडली शहरी येऊन वस्ती बसवली सडका नाल्यांन घर बांधली कचारपट्टीची जिंदगी झाली पाण्याची कहाणी ऐका हो सरकारं… आमच्या पाण्याची कहाणी ऐका हो सरकारं अ अ……..धृ लांबच्या सिग्नल ला, डम्पिंग च्या पाशी डब्बा, मडका अन हंडा कळशी रातरच्या पारी, पाण्याची स्वारी घेऊन निघाले, सरकार दरबारी . पाण्याची कहाणी ऐका हो सरकारं… आमच्या पाण्याची […]
“मंदिर मे क्या करने आया….?” “मंदिर मे…… पानी पीने!” बस यह सूनके उनके पैरो तले जमीन फट गयी हो, अपने धर्म ने सिखाई बाते भुलकर चंद लोगो के अमानुष बर्ताव के वजह से किसीं प्यासे को एक बुंद पानी के लिये मार झेलनी पड़ी। यह बात तो सोला आने सच है की, पानी मूलभूत अधिकार […]
घराघरात एकच नारा.. हात धुवा अन कोरोनावर घाला आळा… असे शब्द कानी पडावे, अन् पाण्याचे महत्त्व नव्याने कळावे.. जिथं तू असतोस दिवसभर, तिथं नाहीं र कसलाच अभाव .. अन दुसरी कडे जनतेची लूटमार, हाचं दलालांचा स्वभाव… खरंतर तुला म्हणतात जीवन, पण तुझ्यासाठी होणाऱ्या राजकारणामूळ होते सामान्यांची वणवण, तू मिळावा हा प्रत्येक मानवाचा मूलभूत अधिकार, पण […]
पाणी हा आपला मुलभूत अधिकार आहे. पाणी आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. इतका की जर ते नसेल तर आपल जगण कठीण होऊन जात. आपल्या देशात तर सांस्कृतिक आणि धार्मिक जिवनात पाणी अत्यंत महत्त्वाच आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये आरोग्य व पुर्ण जीवनासाठी प्रत्येक व्यक्तीला दररोज १५० लि. एवढ्या पाण्याची गरज असते. पण आज मुंबईतील झोपडपट्टी मध्ये […]
‘ऐसा भारत बनाएँगे’ के पिछले पाचवे अंक में सभी युवां साथियोने ‘वेलेन्टाइन डे’ के अवसर पर प्यार पर अपनी सोच, भावनाओ को पूरे सच्चाई से खुले दिल से समाज के सामने रखा, इसीलिए हम सभी का शुक्रिया अदा करते है। इस बार 22 मार्च ‘विश्व जल दिन’ के अवसर पर हम सभी […]
चिखला नाल्यात गोणपाटाचं छत होतं आमचं!. जव्हां आमचं मिस्टर मूनसीपालटीच्या गाडीवर कचरा भरायला जायचं. येग्येगळ्या जातींच्या लोकांची गर्दी होती आमच्या वस्तीत. दिवस बदललं गोणपाट बदलून घरावर पत्र चढवले, टीनशेड च घर झालं शहरात. पण तरीही सरकारसाठी आमचीच गलिच्छ वस्ती. दोन पदरी रस्त्याच्या सिग्नल ला डम्पिंगच्या पाशी झुमाण्यांचं चोरीच्या पाण्याचं कनेक्शन होतं. डोक्यावर दोन हंडे अन […]